दर वर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर ‘परीक्षांचा’ उन्हाळा सुरु होतो. या उन्हाळ्याच्या झळा जवळपास सर्वांनाच बसतात. छोट्या छोट्या बालांपासून ते त्यांच्या मोठ मोठ्या आई बाबांना. काहींच्या तर आजी आजोबांना देखील. जून महिन्यात मग सुरु होतो पावसाळा ‘परीक्षेच्या निकालांचा’. काहींचा पुरता ‘निकाल’ लागतो. काही हा पावसाळा आनंदाने साजरा करतात. परंतु, काही मात्र जाम ‘आजारी’ पडतात. (more…)