टॅग: मराठी

मार्गशीर्ष कृष्ण ४, १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ४

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

२३ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष कृष्ण ३, १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ३

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

२२ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष कृष्ण २, १९४३

मार्गशीर्ष कृष्ण २

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

२१ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष कृष्ण १, १९४३

मार्गशीर्ष कृष्ण १

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

२० डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष १५, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध १५

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१९ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

सीमाभागातील व्यथा

सीमाभागातील व्यथा ह्या आताच्या नाहीत. प्रश्न आहे तसाच वर्षानुवर्षे ठेवणे. तो चिघळत राहावा अशी योजना करणे आपल्या राजकारण्यांचा आवडता विषय. त्यावर तोडगा निघाला तर नवीन कोणत्या विषयावर राजकारण करायचं असं कदाचित त्यांना वाटत असावे!

राजकारण्यांना तरी का दोष द्यावा? मराठी भाषिकांना आजवर चुकीची माहिती देऊन ते मराठी कसे राहत नाहीत याचाच उद्योग गेली काही शतके केल्याने अनेक प्रश्न नाहक अजूनही सुटलेले नाही! त्यातीलच हा सीमाभागाचा विषय!

कानडी लोकांचा विचित्र स्वभाव. प्रत्येक गोष्ट ओरबाडण्याची सवयीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तुळू भाषिकांना संपवण्याचा प्रयत्न असो वा मराठी भाषिकांवर दंडेलशाही! इतकंच काय ह्या स्वभामुळे गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू, पूर्वीचा आंध्रप्रदेशसोबत सगळ्यांशी काही ना काही निमित्ताने वाद आहेतच!

इतिहासातही त्यांचे अस्तित्व आदिलशाहीच्या रूपाने होते. परंतु, तोही त्याच्या राज्यकारभार पर्शियन/फारसी भाषेतून हाकत असल्याने एका अर्थाने कानडी त्यांच्या गुलामीतच होते. पुढे त्याचा त्रास इतका वाढला की शिवरायांनी अनेकदा त्यांना आदिलशाही जाचातून त्यांना सोडवले.

पण कृतज्ञ असणे हा कानड्यांच्या स्वभावात नसल्याने त्यांचे पुतळे काढणे. त्याचे विटंबना करणे! स्वतंत्र कन्नडिगा राष्ट्रसारख्या देशद्रोही गोष्टी करणे. त्यांच्याकडून अव्याहतपणे सुरु आहेत. आजचा विषय त्यांच्याशी संबंधित असल्याने त्यांच्या स्वभावाची चर्चा करणे आवश्यक होते.

भाषावार प्रांतरचना करतांना अनेक चुका झाल्या. कदाचित त्या जाणून बुजून केल्या असेही आपण म्हणू शकतो. विशेषतः महाराष्ट्राबाबत उत्तरेच्या बादशाहांच्या द्वेषबाबत काय वर्णावे! त्यामुळे महाराष्ट्रापासून तत्कालीन भारत सरकारने मुंबई, गोवा आणि बेळगाव(सीमाभाग) असे अनेक भाग हेतुपुरस्कर वेगळे काढले.

पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना व त्यापुढील शासनाकरवी रक्तरंजित विरोधानंतर मुंबई महाराष्ट्राला जोडणे भाग पडले. कर्नाटकाची स्थापना आधी झाली त्यात चुकून काही मराठी भाग जोडला गेला. तर मग ते दुरुस्ती करण्यास काय हरकत आहे? पण तिथं कानडी स्वभाव नडतो.

जे माझे आहे ते माझेच अन जे दुसऱ्यांचे तेही मला हवं. ह्या कानडी स्वभावामुळे सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या ६५ वर्षांपासून मरणयातना भोगत आहे! बरं त्यांची मुजोरी इथपर्यंत की, मराठी माणसांवर हल्ले! त्यांचे मानबिंदू असलेले शिवरायांच्या पुतळ्याचा अवमानसोबत भगवा झेंडाही जाळण्यापर्यंत मजल गेली आहे.

आजचीच सकाळ वर्तमानपत्रातील बातमी बघाल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री शिवरायांच्या पुतळ्याची अवहेलना म्हणजे शुल्लक बाब म्हणत आहेत! एकूणच हा विषय कानडी स्वभावामुळे कठीण बनलेला असून जोवर सर्व मराठी भाषिक आपल्या हक्कासाठी जागृत होत नाहीत तोवर सीमाभागातील व्यथा थांबणार नाही!!

मार्गशीर्ष १४, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध १४

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१८ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष १४, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध १४

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१७ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष १३, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध १३

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१६ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष १२, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध १२

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१५ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म